आमची-घरं-नाहिशी-होतायत-कुणालाच-फिकीर-नाही

South 24 Parganas, West Bengal

Sep 22, 2019

‘आमची घरं नाहिशी होतायत. कुणालाच फिकीर नाही’

कित्येक दशकांपासून संदुरबनच्या घोरामारा बेटावरचे लोक सागर बेटावर स्थलांतर करतायत कारण नदी आणि पाऊस त्यांची घरं धुऊन नेतायत. राज्य सरकारकडून त्याना फारशी मदत मिळालेली नाही

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Urvashi Sarkar

ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.