आतापर्यंत-१५०००-झाडं-तोडली-पण-असतील-असं-वाटतंय

Sambalpur, Odisha

Feb 24, 2020

‘आतापर्यंत १५,००० झाडं तोडली पण असतील असं वाटतंय’

मागच्या दोन आठवड्यांपासून ओडिशातील तालाबिरा कोळसा खाणीसाठी असंख्य झाडांची कत्तल सुरू आहे. हेलावून गेलेले, घाबरलेले गावकरी आपली खोटी संमती घेतली असल्याचा दावा करतायत, या विनाशाला विरोध करण्याचा त्यांचा निर्धार आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Chitrangada Choudhury

चित्रांगदा चौधरी एक स्वतंत्र पत्रकार आणि पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाच्या मुख्य समूहाच्या सदस्य आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.