असाही-दिवस-येईल-जेव्हा-कुणीच-शेतकरी-नसेल

Bengaluru, Karnataka

Feb 03, 2021

‘असाही दिवस येईल जेव्हा कुणीच शेतकरी नसेल'

कर्नाटकभरातले शेतकरी सांगतायत की नव्या कृषी कायद्यांचे परिणाम देशभरातल्या शेतकऱ्यांवर होणार आहेत. दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी यातले अनेक शेतकरी बंगळुरूतल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झाले

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Tamanna Naseer

Tamanna Naseer is a freelance journalist based in Bengaluru.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.