आमचं-आता-कुणी-नाही

Hyderabad, Telangana

Apr 05, 2018

“आमचं आता कुणी नाही...”

ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्यातील वयोवृद्ध, सीमांत शेतकरी असणारे धरूआ पती पत्नी कामाच्या शोधात हैदराबादेतील एका वीटभट्टीत आले. तिथल्या कष्टाच्या कामामुळे त्यांनी गावी परतावं असं ठरवलं, पण भट्टीच्या मालकाने त्यांना सोडण्यास नकार दिला

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.