आसामच्या ब्रह्मपुत्रेतल्या चालाकुरा बेटावर राहणाऱ्या लोकांसाठी दुग्ध व्यवसाय हाच उपजीविकेचा मार्ग आहे – पण वैरण आणि पशुखाद्याचं सरकारी अनुदान काढून टाकल्यामुळे त्यांची आयुष्यातील अनिश्चितता वाढली आहे
रत्ना भराली तालुकदार २०१६-१७ च्या पारी फेलो आहेत. भारताच्या उत्तर-पूर्वेशी संबंधित nezine.com या ऑनलाइन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. त्या सर्जनशील लेखिका असून, स्थानांतर, विस्थापित, शांतता आणि संघर्ष, पर्यावरण आणि लिंगाधारित भेद या समस्या कव्हर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रवास करतात.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.