दारू-गाळणं-थांबवलं-तर-मरायची-वेळ-येईल

Jehanabad, Bihar

Sep 30, 2022

'दारू गाळणं थांबवलं तर मरायची वेळ येईल'

बिहार राज्यात दारूचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी आहे, पण गरिबी, सामाजिक लांच्छन आणि रोजगाराच्या संधी नसल्याने बिहारच्या मूसाहार समाजाचे लोक मोहाची दारू गाळून त्या कमाईवर आपलं पोट भरतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Umesh Kumar Ray

उमेश कुमार राय हे तक्षशिला-पारी वरिष्ठ फेलोशिप (२०२५) चे पहिले प्राप्तकर्ता आहेत. ते बिहारमध्ये राहतात आणि स्वतंत्र पत्रकार म्हणून वंचित समुदायांसाठी लेखन करतात. उमेश हे २०२२ या वर्षात पारी फेलो राहिले आहेत.

Editor

S. Senthalir

एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.