टाळेबंदीत-रेल्वेरुळांवर-रक्ताचे-पाट

Aurangabad, Maharashtra

Aug 30, 2020

टाळेबंदीत रेल्वेरुळांवर रक्ताचे पाट

महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ ८ मे रोजी एका मालवाहू गाडीखाली १६ मजूर – त्यातले ८ गोंड आदिवासी – चिरडून मरण पावले. विशी आणि तिशीत असलेले हे सगळे मध्य प्रदेशच्या उमरिया आणि शाहडोलचे रहिवासी होते

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.