कोणतं-पण-पीक-घ्या-आमच्या-पदरी-घाटाच-आहे

New Delhi, Delhi

Dec 17, 2018

‘कोणतं पण पीक घ्या, आमच्या पदरी घाटाच आहे’

२९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या मोर्चासाठी आलेल्या सुंदरबनच्या महिला शेतकरी त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मनातल्या आशेबद्दल बोलतायत

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Namita Waikar

नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

Author

Samyukta Shastri

संयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.