या मतदारसंघाने नरेंद्र मोदींना दोन वेळा निवडून दिलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगाखाली शासनातर्फे कामंच काढली जात नसल्याने इथल्या मतदारांची घोर निराशा आणि गरिबीतही वाढ झाली आहे
आकांक्षा कुमार दिल्ली स्थित बहुमाध्यमी पत्रकार आहेत. ग्रामीण मुद्दे, मानवी हक्क, अल्पसंख्याकांचे मुद्दे, लिंगभाव आणि शासकीय योजनांचे परिणाम अशा विविध विषयांमध्ये त्यांना रस आहे. मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य पत्रकारिता पुरस्कार २०२२ च्या त्या मानकरी आहेत.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.