हलाखीत-ढकलणारा-समृद्धी-महामार्ग

Aurangabad, Maharashtra

Mar 05, 2018

हलाखीत ढकलणारा ‘समृद्धी’ महामार्ग

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातल्या अनेकांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार राज्याच्या अर्थकारणामध्ये परिवर्तन आणणाऱ्या या महामार्गामुळे प्रत्यक्षात ३५४ गावातले हजारो शेतकरी विस्थापित होणार आहेत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.