टाळेबंदीमुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या विशेष बिकट स्थितीतील कातकरी आदिवासींच्या मजुरीची मागणी कमी झाली आहे. कदाचित त्यामुळेच मंगल वाघ यांना स्वतःसह मुलीचा जीव घेणं भाग पडलं
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.