दोर-वळायची-कलाच-गायब-होऊ-लागते-तेव्हा

Belgaum, Karnataka

Sep 30, 2019

दोर वळायची कलाच गायब होऊ लागते तेव्हा

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये कधी काळी दोर किंवा रस्सी वळणाऱ्यांचा चांगला धंदा व्हायचा. आता मात्र शेतकरी क्वचितच रस्सी विकत घेतात, अनेकांची नायलॉनच्या दोऱ्यांना पसंती आहे. भोरेंचं कुटुंब बोरगावमधलं हाताने रस्सी वळणारं अखेरचं कुटुंब आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.