त्या-१९-मिनिटांत-माझं-४०-लाखांचं-नुकसान-झालं

Ratnagiri, Maharashtra

Sep 22, 2017

‘त्या १९ मिनिटांत माझं ४० लाखांचं नुकसान झालं’

मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांकरिता अनियंत्रित हवामान आणि सदोष विमा यांमुळे प्रत्येक पेरणी म्हणजे एक प्रकारचा जुगारच बनलेली आहे

Translator

Kaushal Kaloo

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.