उगम-नद्यांचे-उद्योगखोरी-राज्यकर्त्यांची

Satara, Maharashtra

Jun 06, 2016

उगम नद्यांचे, ‘उद्योग’खोरी राज्यकर्त्यांची

महाराष्ट्रात पाण्यासारखा पैसा येऊनही नद्या मात्र कोरड्या ठाक पडल्यायत: कृष्णाकाठचा एक प्रवास

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.