शेतकऱ्यांचं-आंदोलन---बिहार-ते-आनंद-विहार

New Delhi, Delhi

Jan 04, 2019

शेतकऱ्यांचं आंदोलन – बिहार ते आनंद विहार

गेल्या महिन्याच्या शेवटी, २९-३० नोव्हेंबरच्या किसान मुक्ती मोर्चासाठी बिहारहून आलेले शेतकरी दिल्लीच्या आनंद विहार स्थानकात गोळा झाले होते. सोबतच्या चित्रफितीत ते त्यांच्या समस्या आणि अपेक्षांबद्दल बोलतायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Namita Waikar

नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

Author

Samyukta Shastri

संयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.