लाँग-मार्चः-भेगाळलेली-पावलं-तरी-अभंग-अशी-उमेद

Mumbai, Maharashtra

Mar 13, 2018

लाँग मार्चः भेगाळलेली पावलं तरी अभंग अशी उमेद

१२ मार्चला आझाद मैदानावर जमलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना मुंबईकरांनी भरभरून पाठिंबा दिला, त्यांना पुरेपूर कल्पना आहे की त्यांनी ही लढाई जिंकलीये, पण युद्ध संपलेलं नाही – ‘गरज पडली तर आम्ही पुन्हा मोर्चा काढून येणार इथं’ ते म्हणतायत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.