वाढता खर्च, अर्थसंकल्पात होणारं दुर्लक्ष व कपात यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांची यंत्रणा ढासळत चालली आहे आणि परिणामी, विद्यार्थी आणि शिक्षकांची धडपड सुरू आहे. चार भागांच्या मालिकेतील ही अखेरची कहाणी
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.