ग्रामीण-पत्रकारांचे-मृत्यूः-नाही-चिरा-नाही-पणती

Osmanabad, Maharashtra

May 22, 2021

ग्रामीण पत्रकारांचे मृत्यूः नाही चिरा नाही पणती

आघाडीवरचे कर्मचारी म्हणून आपली गणना व्हावी ही मागणी करत असणारे महाराष्ट्रातले पत्रकार कोविड-१९ चे बळी ठरत आहेत. लस सहज उपलब्ध होत नाहीये, चांगल्या आरोग्यसेवा नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातल्या पत्रकारांना मोठी जोखीम पत्करावी लागत आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.