ओडिशातील शेतकऱ्यांच्या दुष्काळ आणि रोजगाराच्या व्यथा
२९-३० नोव्हेंबर, २०१८ रोजी दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चात, सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात चालता चालता ओडिशा आणि इतर राज्यांतून सहभागी झालेले शेतकरी, मजूर आणि कार्यकर्ते त्यांच्या रोजच्या समस्या बोलून दाखवत होते
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.