chandrapurs-cultivators-farming-in-fear-mr

Chandrapur, Maharashtra

Oct 27, 2023

चंद्रपूरच्या कास्तकारांसाठी शेती म्हणजे भीती

जंगलाच्या जवळ शेतात काम करणाऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले आणि त्यातून येणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. शेतमालांच्या हमीभावातले चढउतार आणि वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं जगणं आधीच मुश्किल झालं आहे. एकीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं यश दुणावत असताना शेतकऱ्यांसाठी मात्र वन्यजीवांसोबतचा जीवघेणा संघर्ष तीव्र होत चालला आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Editor

PARI Team

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.