विदर्भातल्या-पशुपालकांना-महामारीचा-भुर्दंड

Wardha, Maharashtra

Apr 27, 2020

विदर्भातल्या पशुपालकांना महामारीचा भुर्दंड

महाराष्ट्राच्या विदर्भातल्या नंद गवळी आणि दुधासाठी जनावरं पाळणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या दुधाची मागणी घटल्याने आणि पुरवठ्याची साखळीच तुटल्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतंय, सोबतच जनावरांच्या आरोग्याचा आणि चाऱ्याच्या टंचाईचा घोर आहेच

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Author

Chetana Borkar

चेतना बोरकर मुक्त पत्रकार असून नागपूरच्या सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्हची फेलो आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.