ओडिशाच्या नियामगिरी डोंगररांगांमध्ये वसलेल्या आदिवासींनी २०१३ मध्ये खाणकामाविरोधातली लढाई जिंकली खरी पण पूर्वापार त्यांच्याकडे असलेल्या जमिनी मात्र आजही धोक्यात आहेत. कवी-क्रांतीकारक असणारे राजकिशोर सुनानी त्याबद्दलच नियामगिरी उत्सवामध्ये गातायत.
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.