अमरावती, मोठा सरकारी गाजावाजा होऊन वसत असणाऱ्या आंध्राच्या या नव्या महाराजधानीपायी हजारो शेतकरी त्यांच्या सुपीक जमिनींवरून विस्थापित होणार आहेत. अनेक जण याचा विरोध करत असले तरी अनेकांनी भू-एकत्रीकरण योजनांसाठी जमीन दिली आहे
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.