ही-काही-लोकांची-राजधानी-नाहीये

Guntur, Andhra Pradesh

Feb 15, 2019

‘ही काही लोकांची राजधानी नाहीये’

अमरावती, मोठा सरकारी गाजावाजा होऊन वसत असणाऱ्या आंध्राच्या या नव्या महाराजधानीपायी हजारो शेतकरी त्यांच्या सुपीक जमिनींवरून विस्थापित होणार आहेत. अनेक जण याचा विरोध करत असले तरी अनेकांनी भू-एकत्रीकरण योजनांसाठी जमीन दिली आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rahul Maganti

राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.