तुरीचं-नशीब-कधी-निघावं

Osmanabad, Maharashtra

Sep 08, 2017

तुरीचं नशीब कधी निघावं

शेतकऱ्याकडची तूर उचलायला महाराष्ट्र शासनाने विलंब केलाय आणि शेतकऱ्यांकडे तुरीचे साठे पडून आहेत. राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे

Translator

Kaushal Kaloo

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.