विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यांसाठी संघर्षरत आर. नल्लकन्न
पी. साईनाथ यांच्या ‘अखेरचे शिलेदार, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ’ या मधुश्री प्रकाशनाच्या पुस्तकातील ही गोष्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त खास पारीच्या वाचकांसाठी
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.