तमिळनाडूच्या कधी काळी सुपीक असणाऱ्या कावेरी खोऱ्यातल्या प्रदीर्घ आणि गंभीर दुष्काळाने शेतीची वाताहत झाली आहे. अनेक गावात तरुण कामाच्या शोधात गावं सोडून गेलेत आणि म्हातारे-कोतारे काही तरी कमाई होईल म्हणून अंगमेहनतीची काम करत करत आहेत
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.