लोकांना-भुकेकंगाल-करणारं-अन्न-प्रक्रिया-केंद्र

West Godavari, Andhra Pradesh

Mar 12, 2018

लोकांना भुकेकंगाल करणारं ‘अन्न प्रक्रिया केंद्र’

आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातले लोक आजपर्यंत एका सागरी अन्न महा प्रक्रिया केंद्रातून दर दिवशी गोंटेरू प्रवाहामध्ये ५०,००० लिटर दूषित पाणी सोडण्याच्या प्रस्तावित योजनेविरुद्ध लढत होते, मात्र त्यांची लढाई राज्य शासनाशीही आहे हे आता त्यांना उमगलंय

Author

Sahith M.

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sahith M.

Sahith M. is working towards an M.Phil degree in Political Science from Hyderabad Central University.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.