आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातले लोक आजपर्यंत एका सागरी अन्न महा प्रक्रिया केंद्रातून दर दिवशी गोंटेरू प्रवाहामध्ये ५०,००० लिटर दूषित पाणी सोडण्याच्या प्रस्तावित योजनेविरुद्ध लढत होते, मात्र त्यांची लढाई राज्य शासनाशीही आहे हे आता त्यांना उमगलंय
Sahith M. is working towards an M.Phil degree in Political Science from Hyderabad Central University.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.