नियामगिरीमध्ये, ‘विकासाच्या’ वाढत्या धोक्यांपासून दूर ओदिशाचे कोंध आदिवासी लिंगसमान अशा समाजात राहतात जिथे स्त्रिया आयुष्याच्या सगळ्या पैलूच्या केंद्रस्थानी आहेत – शेती असो, धार्मिक विधी असोत किंवा आंदोलनं
पारुल अबरॉल दिल्लीस्थित मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी हिंदुस्थान टाइम्स व आयएएनएससह इतर काही संस्थांसोबत काम केलं आहे. त्या संघर्ष आणि विकासाच्या मुद्द्यावर लेखन करतात आणि सध्या त्या काश्मीरच्या राजकीय इतिहासवरील एक पुस्तक लिहीत आहेत.