पाण्याच्या-आठवणी

Anantapur, Andhra Pradesh

Mar 27, 2018

पाण्याच्या आठवणी

सातत्याने कमी होत जाणारा पाऊस, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड आणि वाढतच चाललेल्या बोअर वेल या सर्वांमुळे अनंतपूर जिल्ह्यातल्या नागरूरची भूजलाची पातळी खालावत चालली आहे, आणि आपली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rahul M.

राहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.

Author

Sahith M.

Sahith M. is working towards an M.Phil degree in Political Science from Hyderabad Central University.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.