थोडी नोटाबंदी आणि चिमूटभर कीटकनाशक मिसळलेलं एक कालवण
भारतातलं ८६ टक्के चलन सरकारने बेकायदेशीर ठरवलं तेव्हा तेलंगणच्या धर्मारम गावच्या वरदा बालय्यांचं कर्ज फेडण्यासाठी जमीन विकून पैसा उभा करण्याचं स्वप्न मातीमोल झालं. त्यांनी आत्महत्या केली आणि आपल्या कुटुंबालाही विष पाजलं.
राहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.