जेव्हा-नदीने-शाळा-खाऊन-टाकली

Kamrup, Assam

Sep 21, 2019

जेव्हा नदीने शाळा खाऊन टाकली

आसामच्या सोनताली चारमधल्या पानिखाइती गावातली एकमेव शाळा ब्रह्मपुत्रेत गायब झालीये. शाळेतल्या १९८ विद्यार्थ्यांपैकी फक्त ८५ जण मुख्याध्यापक तारिक अलींच्या घरी भरणाऱ्या तात्पुरत्या शाळेत जातायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ratna Bharali Talukdar

रत्ना भराली तालुकदार २०१६-१७ च्या पारी फेलो आहेत. भारताच्या उत्तर-पूर्वेशी संबंधित nezine.com या ऑनलाइन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. त्या सर्जनशील लेखिका असून, स्थानांतर, विस्थापित, शांतता आणि संघर्ष, पर्यावरण आणि लिंगाधारित भेद या समस्या कव्हर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रवास करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.