वयाच्या ९४ व्या वर्षी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक विस्मरणात गेलेला नायक, ब्रिटीश राज विरोधाच्या उठावातील त्याच्या सर्वांत अचाट साहसी कृत्याच्या स्थानी परततो. ज्या साहसाने १९४३ मध्ये, महाराष्ट्राच्या साताऱ्यात समांतर सरकार स्थापन केले
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Pallavi Kulkarni
पल्लवी कुलकर्णी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची अनुवादक आहे.