दर वर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातून हजारो, लाखो शेतमजूर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसतोडीसाठी जातात. कसा असतो हा प्रवास? काय काय घडतं नक्की?
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.