दर वर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातून हजारो, लाखो शेतमजूर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसतोडीसाठी जातात. कसा असतो हा प्रवास? काय काय घडतं नक्की?
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.